Maratha Reservation : अन्यथा मराठा समाज राज्य सरकारला माफ करणार नाही : Raosaheb Danve ABP Majha
Continues below advertisement
आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते टिकवलं. न्यायलयात पण टिकवलं. महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यांनी कधी एकत्र बसून चर्चाच केली नाही. मराठ्यांबद्दल कधी चिंताच केली नाही. केंद्रानं राज्याला अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता राज्यानं मराठ्यांना आरक्षण द्यावं अन्यथा त्यांना मराठा समाज माफ करणार नाही असं मतं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement