Ramgiri Maharaj Statement :समाजात तेढ निर्माण होण्यासारखं बोललो नाही, रामगिरी महाराज वक्तव्यावर ठाम

Continues below advertisement

Ramgiri Maharaj Statement :समाजात तेढ निर्माण होण्यासारखं बोललो नाही, रामगिरी महाराज वक्तव्यावर ठाम
177 वर्षांपूर्वी परंपरा सुरू केली 7 दिवसात 25 लाख भाविक  येऊन गेले काल साडेतिनशे क्विंटल साबुदाणा दीडशे क्विंटल  भगर चा प्रासाद घेतला 10 हजार टाळकरी मुककमी असतात चार प्रहहरात अडीच हजार टाळकरी टाळ वाजवतायआखड भजन करतात, स्वयंशिस्त असते प्रत्येक वर्षी मंत्री येतात,  मुख्यमंत्री आलेत त्यांनी  मनोगत व्यक्त केले, वारकरींचे आशीर्वाद घेतले सरला बेट दुर्गम स्थानात बेट आहे, रस्ते नव्हते ते आता पूर्णत्वास येत आहेत साडेसात कोटींचा डोम उभारला जात आहे त्यासाठी सरकारने निधी दिला  सरला बेटमध्ये रामगिरी महाराज कधीं आलेत? 1992 मध्ये विद्यार्थी म्हणून आलो,  वारकरी संप्रदाय, शास्त्राचा   अभ्यास करावाकरण्यासाठी आलो  3 वर्ष अध्ययन  केले त्यानंतर नारायण गिरी महाराज यांनी  गोदावरी तीरावर असणाऱ्या एका आश्रमात 1995 मध्ये पाठवले 1995 ते 2009 प्रयत्न आश्रम सांभाळला 2009 मध्ये नारायणगिरी महाराजांचा समाधी सोहळा पार पडला त्यानंतर आमची नियुक्ती झाली. पावणे दोनशे वर्षांपूर्वी चा आहे   वादग्रस्त वक्तव्य बाबत काय बोलले रामगिरी महाराज?  तेढ निर्माण होण्यासारखे काही बोलले नाही दीड तसचे प्रवचन होते त्यातील मोजका भाग एडिट केला  भीष्माचार्य आणि धर्मराज याबाबतीत प्रवचन देत होतो, त्यात राजधर्म काय असतो, राज धर्माचे राजाने कसे पालन करावे?  अन्याय सहन करू नये असे उदाहरण देताना बोललो  हा मुद्दा मांडत असताना बांगलादेश चा विषय पुढे आला. हिंदुवर  अत्याचार होतात त्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे, अत्याचार च्या घटना वाईट आहेत, या विरोधात संघटित झाले पाहिजे, मजबूत राहीले पाहिजे असे बोललो  कोणाचा द्वेष मत्सर करायचा नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही  पण कोणी देत असेलतर सहन करायचा नाही आम्ही जो बोललो ते ग्रंथात लिहिले आहे, वेगळे बोललो नाही आम्ही शांतता शांतता प्रिय आहोत  तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते?  बाबासाहेब यांच्या संविधानावर  आमचा विश्वास आहे, न्याय व्यवस्थवर विश्वास आहे न्यालायय जे आदेश ते मला मान्य  राज्यत अनेक शहरात तणाव निर्माण झाला आहे?  तणाव योग्य नाही, कोणत्याही धर्माचा असो राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी अराजक माजविणार्या वर अंकूश ठेवावा   दगडफेक आंदोलन करणे योग्य नाही टाळण्यासाठी हिंदू मुस्लिम मिळुन एकत्र राहावे मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा  संत सद्गुरू योगीराज गंगागीरी महाराज संस्थानमध्ये केव्हा सक्रिय झालेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री यांनी रामगिरी महाराजांचे दर्शनभेटीवर काय आहे महाराजांचे काय आहे मत - सरकारकडून काय आहेत अपेकह

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram