Raju Shetti : वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या सरकारकडून काय अपेक्षा करणार
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय... वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी टीका त्यांनी केलीये... स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता श्री सदस्यांचा जीव घेणार्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदना काय समजणार असं ते म्हणालेत...