Rajan Salvi on Nanar Refinery | नाणारबाबतच्या वक्तव्यावरुन आमदार राजन साळवींचा यू टर्न

 नाणारवरून पुन्हा एका जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी निमित्त ठरलं ते शिवसेनेचे लांजा - राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी केलेल्या विधानाचं. 'सध्या कोकणात उद्योग - धंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल' असं विधान राजन साळवी यांनी 'एबीपी माझा'शी मुंबई येथे बोलताना केलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola