कोल्हापूरात राजाराम तलाव परिसरात महिलेचा मृतदेह, महिलेची हत्या करून मृतदेह फेकल्याची प्राथमिक संशय

Continues below advertisement
कोल्हापूरात महिलेचा मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना प्लास्टिक बॅगमध्ये अर्धवट मृतदेह निदर्शनास आल. महिलेची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकल्याचा प्राथमिक संशय आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram