Prithviraj Patil: रोख बक्षीस न दिल्यामुळे पृथ्वीराज पाटीलची आयोजकांवर नराजी ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेनंतर आयोजकांकडून रोख बक्षीस मिळालं नसल्याची खंत पृथ्वीराज पाटीलनं व्यक्त केलीय. आयोजकांकडून फक्त मानाची गदा देण्यात आली, मात्र रोख बक्षीस देण्यात आलं नाही अशी नाराजी पृथ्वीराजनं व्यक्त केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram