Prithviraj Chavan On Sangli Lok Sabha : मित्रपक्षाने राजकारण केलं : पृथ्वीराज चव्हाण

Continues below advertisement

Prithviraj Chavan On Sangli Lok Sabha : मित्रपक्षाने राजकारण केलं : पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेसच्या मेळाव्यात सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र कार्यकर्त्यांना समजावण्याची पराकाष्ठा त्यांना करावी लागली. सांगलीच्या जागेसाठी आपण सर्व ताकदीने प्रयत्न केले, दिल्लीला किती चकरा मारल्या, वरिष्ठ नेते नागपुरात एकत्र आले असं थोरात म्हणाले. तर सांगलीबाबत मित्रपक्षाने राजकारण केलं अशी कबुली पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram