निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचं मोठं नुकसान झालं आहे. महावितरणचे विजेचे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.