NCP Mumbai President : Nawab Malik तटस्थ, अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्ष बदलन्याची मागणी?

Continues below advertisement

NCP Mumbai President : Nawab Malik तटस्थ, अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्ष बदलन्याची मागणी

नवाब मलिक यांच्या तटस्थ राहण्याच्या भूमिकेमुळे अजित पवार गटातील एका गटाची मुंबई अध्यक्ष बदलण्याची मागणी- सूत्र . अजित पवार गटातील एका वरिष्ठ नेत्याने अध्यक्ष बदलण्यात यावा म्हणुन प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मागणी केल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram