Navi Mumbai विमानतळाला दि.बा.पाटील नाव देण्याची ठाकरेंची ग्वाही, एकनाथ शिंदेंनी भांडण लावल्याचा आरोप

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिल्याची माहिती नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी दिलीय.. तसंच एकनाथ शिंदे यांनी समाजात भांडण लावल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola