पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या लॉकडाऊननंतर नाशिक आणि औरंगाबादमधील आजची स्थिती काय आहे हे जाणून घेऊया