Narayan Rane : 'मी सगळ्यांना पुरून उरलोय', अटक नाट्यावरून नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात ABP Majha

Continues below advertisement

'मी आतापर्यंत सगळ्यांना पुरून उरलोय, तुम्ही कुणीही माझं काहीही करू शकत नाही' असा इशारा नारायण राणेंना आज माध्यमांशी बोलताना दिला. कालच्या वक्तव्यानंतर झालेलं अटकनाट्य, उच्च न्यायालयात मिळालेला दिलासा, त्यानंतर राणेंनी माध्यांशी संवाद साधत ठाकरेंवर चांगलाच घणाघात केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram