Mumbai Won Ranji Karandak : मुंबईने पुन्हा जिंकला रणजी करंडक, मुंबईकडून विदर्भाला 169 धावांनी पराभव
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Won Ranji Karandak : मुंबईने पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकला , मुंबईकडून विदर्भाला 169 धावांनी पराभव
मुंबई संघाने पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकला आहे. मुंबईने विदर्भाच्या संघाचा १६९ धावांनी पराभूत करत ४२ व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईने दिलेल्या ५३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संंघ ३६८ धावांवर ऑल आऊट झाला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली.