Mumbai Toll Naka : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके 2027 पर्यंत सुरुच राहणार
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 02:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Toll Naka : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके 2027 पर्यंत सुरुच राहणार
मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील पाचही टोलनाके २०२७ पर्यंत सुरुच राहणार, २००२ पासून २५ वर्षांच्या कालावधीसाठी टोलवसुलीचे हक्क मिळाल्याची एमएसआरडीसीची माहिती.