Mumbai Railway : मुंबईत रेल्वे रूळाशेजारी राहणाऱ्यांना 7 दिवसात घर सोडण्याची मध्य रेल्वेची नोटीस
abp majha web team
Updated at:
18 Jan 2022 09:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App70 वर्षांपासून रेल्वेरुळाशेजारी राहणाऱ्यांना घर सोडण्याचे आदेश माणुसकीला धरुन नाही, 7 दिवसात घर सोडण्याची नोटीस देणाऱ्या मध्य रेल्वेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा इशारा रेल्वे रुळाशेजारी राहणाऱ्या लोकांची पर्यायी व्यवस्था करा त्यानंतरच ते घर सोडतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हणटलयं