Mumbai : रात्रीच्या जमावबंदीची रियालिटी चेक,मुंबईकरांकडून पालन की उल्लंघन? : ABP Majha

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं राज्य सरकारनं रात्रीची जमावबंदी जाहीर केली आहे. गर्दीचं शहर असलेल्या मुंबईत याची सर्वात जास्त अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. मात्र खरंच मुंबईकरांकडून जमावबंदी पाळली जातेय का? काय आहे नेमकं चित्र, पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola