Mumbai - Goa महामार्गाचं काम रखडलं, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, मविआ'नं पैसे न दिल्यानं काम रखडलं?

मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण रखडलंय आणि त्याचं खापर राजकारणी एकमेकांवर फोडतायत. महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांत कंत्राटदारांचे पैसे दिले नसल्यानं काम रखडलं असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola