Mumbai Goa Express Way वर सात तासांनी एकेरी वाहतूक सुरू, परशुराम घाटात कोसळलेली दरड हटवली
Continues below advertisement
मुंबई - गोवा महामार्ग गेल्या अखेर ७ तासांनंतर सुरु झालाय. परशुराम घाटात मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असताना डोंगर खचला त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळ्याने खचलेल्या ढिगाऱ्याखाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झालाय. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुुरु करण्यात आली.
Continues below advertisement