Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?
Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?
नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत.