Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?

Marathwada Jayakwadi Water Issue : कोर्टाचे आदेश, तरी जायकवाडीत पाणी सोडलं जाणार नाही? कारण काय?

नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola