EXCLUSIVE | मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षांवरुन 21 करावं? रिंकू राजगुरुला काय वाटतं? | ABP Majha

Continues below advertisement
मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याबाबत केंद्र सरकार विचाराधीन आहे. याला रिंकू राजगुरू उर्फ आर्चीने आपला पाठींबा दर्शवलाय. जर हा निर्णय लागू झाला तर मुलींसाठी हा योग्य निर्णय असेल, असं मत तिने व्यक्त केलंय. मेकअप चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रिंकू सांगलीत आली होती. यावेळी तिने एबीपी माझाशी दिलखुलास सवांद साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram