Babanrao Taywade Manoj Jarange 'सरकार ओबीसी नेत्यांवर गुन्हे दाखल करतात मग जरांगेंवर का नाही?'

Continues below advertisement
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वारंवार भडकावू भाषण करणाऱ्या आणि OBC नेत्यांना संपविण्याची भाषा करणाऱ्या Jarange यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, असे Taywade यांनी म्हटले आहे. राज्य सरकार इतर समाजाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते, मग Jarange यांच्यावर का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. Taywade यांच्या या मागणीवर Manoj Jarange यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मी प्रक्षोभक भाषण केलं नाही, मराठ्यांच्या मागण्या मांडल्या' असे Jarange यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आता पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola