Manoj Jarange on Maratha Reservation : अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सग्यासोयऱ्यांवर चर्चा करावी
सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेय...तसंच इथून पुढे सरकारला वेळ देणार नाही, सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणी करावी नाहीतर आंदोलनाला सामोरं जावा असा इशारा मनोज जरांगेंनी दिला..