Congress Akshay Jain : सावरकरांच्या जयंतीसाठी सावित्रीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हलवले

Continues below advertisement

Congress Akshay Jain : "सावरकरांच्या जयंतीसाठी सावित्रीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हलवले"

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण त्यावेळी महाराष्ट्र सदनाच्या मधल्या भागात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे मूळ जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही पुतळे पुन्हा जागेवर ठेवण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram