Maharashtra Vidhansabha : हिवाळी अधिवेशनचा अखेरचा दिवस,अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशनचा अखेरचा दिवस आहे... आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळापूर्वी गृहमंत्री वळसे पाटील विधिमंडळ परिसरात दाखल झालेत.. त्यांच्याशी संवाद साधलाय निलेश बुधावले यांनी 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola