Maharashtra : कालच्या हिंसाचारानंतर नांदेड-मालेगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात ABP Majha

Continues below advertisement

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ काल महाराष्ट्रात नांदेड, मालेगाव आणि अमरावतीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चांना हिंसक वळण मिळालं. त्याच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये पुकारण्यात आलेल्या बंददरम्यानही मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि तोडफोड झाली... मात्र मालेगाव आणि नांदेडमध्ये आज परिस्थिती नियंत्रणात आहे...तिकडे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram