Nandurbar Rain : पावसानं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील पावसानं वाढ

Continues below advertisement

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळं तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं हतनूर सारंगखेडा प्रकाशा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीवरील गुजरात राज्यातील सर्वात मोठ्या आसलेल्या उकाई धरणातून 189513 क्युरेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram