Maharashtra Rain Update : मुंबई, ठाण्यात आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज : ABP Majha

Continues below advertisement

मुंबई, ठाण्यात आजपासून गुरुवारपर्यंत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांना पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुढील दोन  दिवस विदर्भासाठीही मुसळधार  पावसाचे असतील, असा इशारा आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर तर पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram