Maharashtra Monsoon जळगाव : चाळीसगावातल्या नदी-नाल्यांना पूर,नागरिकांसह जनावरं वाहून गेल्याची भीती
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा
Updated at:
31 Aug 2021 11:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव आणि चाळीसगावमधील नदी - नाल्यांना पूर आला आहे. चाळीसगावातील पुरामध्ये काही नागरिकांसह जनावरं सुद्धा वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात सर्वदूर धुवादार पाऊस बरसत आहे. जळगाव - चाळीसगावमध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.