Maharashtra : महाराष्ट्रात लोडशेडिंग? दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक : Nitin Raut
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात भारनियमन सुरु होण्याची शक्यता निर्माण झालीय..कारण राज्यात वीजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय..राज्यात सध्या कोळशाचा तुटवडा आहे. 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचंही ऊर्जामंत्र्यांनी सांगितलंय..