Maharashtra Farmer : आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांना फटका, बाजारात मोठ्याप्रमाणात विक्री
Continues below advertisement
Maharashtra Farmer : आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांना फटका, आर्टीफिशियल फुलांची बाजारात मोठ्याप्रमाणात विक्री
गणेशोत्सव काळात फुलांना चांगली मागणी असते मात्र सध्या बाजारातआर्टिफिशियल फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे..अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर हा फुल उत्पादनाचे माहेरघर मानला जाते... सण-उत्सव काळात इथून देशभरात पाठवले जातात. मात्र या फुलामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्यानं या आर्टीफिशियल फुलांवर बंदी आणावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जातेय.
Continues below advertisement