Maharashtra Drought Special Report : ऐन पावसाळ्यात राज्यावर दुष्काळाचा फेरा, बाजारपेठाही शांत
महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचा फेरा पडलाय... शेता-वावरांचं नुसतं माळरान होऊन बसलंय... जिथं-तिथं डोक्याला हात लावून बसलेले शेतकरी दिसतायत... हीच भयाण शांतता शेतातून बाजारपेठांमध्येही येऊन पोहोचलीय... ऐन सणासुदीच्या दिवसांतच, दुष्काळाचे दशावतार सुरू झाल्याने, बाजारपेठा कशा सुनसान झाल्यायत, पाहूयात या रिपोर्टमधून...