Maharashtra Drought Special Report : ऐन पावसाळ्यात राज्यावर दुष्काळाचा फेरा, बाजारपेठाही शांत

महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचा फेरा पडलाय... शेता-वावरांचं नुसतं माळरान होऊन बसलंय... जिथं-तिथं डोक्याला हात लावून बसलेले शेतकरी दिसतायत... हीच भयाण शांतता शेतातून बाजारपेठांमध्येही येऊन पोहोचलीय... ऐन सणासुदीच्या दिवसांतच, दुष्काळाचे दशावतार सुरू झाल्याने, बाजारपेठा कशा सुनसान झाल्यायत, पाहूयात या रिपोर्टमधून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola