Maharashtra Curfew | गर्दी होत असल्यास स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा बंद कराव्यात : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Apr 2021 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगर्दी होत असल्यास स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवा बंद कराव्यात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना; तर संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश