केंद्र सरकार बरखास्त करावं, Lakhimpur हिंसाचाराचा महाराष्ट्र काँग्रेसकडून तीव्र निषेध : Nana Patole
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2021 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.