Maharashtra Bhushan Kharghar : खारघर दुर्घटनेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
25 Apr 2023 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा हायकोर्टात पोहचला आहे. अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीये.. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकच जबाबदार धरत फौजदारी कारवाई करावी.. अशी मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे... राजकीय फायदा घेण्यासाठी लाखो लोकांना बोलवल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय..