Ashish Shelar On Uddhav Thackeray मुंबईवर प्रेम आहे ना? मग पत्रिकेची काय गरज? या की निमंत्रण विरहित
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना समन्स द्यायची गरज आहे. राज्यात शांतता कशी राखावी हे उद्धव यांनी राऊतांना सांगावं. भाजप नेते आशिष शेलार यांची राऊतांवर टीका
Continues below advertisement