Kolhapur Rain : रामानंदनगर परिसरातील 100 ते 150 घरांमध्ये पाणी ; अग्निशमनदलाची बोट मदतीला
कोल्हापूरातील रामानंदनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले शेकडो नागरिक घरांमध्ये अडकून पडले आहेत. या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महापालिका यंत्रणा प्रयत्न करत आहे. याचा आढावा घेतलाय विजय केसरकर यानी.