Kolhapur : कोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांचे पुर्नवसन करण्याच्या मागणीसाठी पंचगंगा नदीत आंदोलन ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2021 06:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर पूरग्रस्त नागरिकांचे पुर्नवसन करण्याच्या मागणीसाठी पंचगंगा नदीत आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्यांकडून हे अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. विविध मागण्यांसह पुर्नवसनाची मुद्दा लावून धरत हे आंदोलन करण्यात येत आहे.