Chandrakant Patil PC | सरकारच्या गोंधळामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं : चंद्रकांत पाटील
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
"9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं माथेरं झालंय. एमएसईबीच्याबाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली . अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं. या सरकारने मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल . मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्व भाजप करेल. राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू." ; असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.