Keshav Upadhye : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, भाजपची पहिली प्रतिक्रिया

Continues below advertisement

Keshav Upadhye : आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, भाजपची पहिली प्रतिक्रिया

 - मुंडे आणि पवार संघर्ष सर्वांनी पहिला पण त्यांनी कधी क्रूरतेची पातळी गाठली नाही.  - मात्र उद्धव ठाकरे यांनी क्रूरतेची भाषा वापरली आहे.  - कारण त्यांनी त्यांच्या वडिलांचे विचार सोडले.  - जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय पातळीवर गेले तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आंनद होईल.   - मात्र याबाबतचा निर्णय राष्ट्रीय पातळीवरील घेतला जात असतो.   - त्यामुळे ते राष्ट्रीय पातळीवर जाणार किंवा नाही याबाबत आत्ताच बोलणे योग्य नाही.  - रणजितसिंह मोहिते पाटील शिबिराला आले याचा अर्थ ते पक्षात आहेत.   - त्यामुळे बाकी काही चर्चा करण्यात अर्थ नाही.   - मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी   - आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे.  - जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंबाबत काही भाषा वापरली होती   - अशी भाषा वापरणे योग्य नाही त्यामुळे ते झाले असेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram