Jitendra Awhad on Mahatma Gandhi : 'गांधीजी ओबीसी असल्याने त्यांचं नेतृत्व तेव्हा मान्य नव्हतं'
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJitendra Awhad on Mahatma Gandhi : "गांधीजी ओबीसी असल्याने त्यांचं नेतृत्व तेव्हा मान्य नव्हतं"
महात्मा गांधाी यांचं नेतृत्व यांना फार अगोदरपासून मान्य नव्हतं असा आरोपही आव्हाड यांनी केला. त्यांच्यावर 1947 साली हल्ला झाला नव्हता त्यांच्यावर 1935 आणि 1937 या वर्षातही हल्ला झाला होता. कारण काय तर गांधी हे बानिया होते म्हणजे ओबीसी होते आणि ओबीसी च नेतृत्व हे त्यावेळीस सुद्धा मान्य नव्हते असेही आव्हाड यांनी म्हटले.