Jalna : जालन्यात 182 फूट तिरंगा; 1971 च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण ABP Majha

 भारताने पाकिस्तानला युद्धात नमवून मिळवलेल्या विजयाला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने जालना शहरातील आझाद मैदानावर 182 फूट तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. विजयी सुवर्ण महोत्सव दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या युवकांनी शाहीद सैनिकांना अशा प्रकारे अभिवादन केलं. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola