Jalgaon : हतनूर धरणात पाण्याची वाढ, धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले, पावसामुळे तापी नदीला पूर
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
24 Jul 2021 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यात सध्या पाऊस कमी झालाय. पण तापी नदीला मोठा पूर आल्याने हतनूर धरणाचे सर्वच्या सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या पाऊस नसला तरी विदर्भ आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नद्यांना पूर आलाय.