Ashok Chavhan : कामाचा, मतांचा सबंध राहिलाय का?, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत

एकेकाळचं राजकारण पाच पाच वर्षे चालायचं. आताचं राजकारण आयपीएलच्या  ट्वेण्टी ट्वेण्टी मॅचसारखं  झालं असून दररोज बॅटिंग करत चौकार-षटकार मारावे लागतात. कधी कधी वाटतं कामाचा आणि मतांचा सबंध राहिलाय का?" अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola