उस्मानाबाद जिल्ह्याला पावसानं झोडपलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटले. त्यामुळे शकडो जणांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.