राजापूरच्या जवाहर चौकात 10-15 फूट पाणी, दुकानं-घरात पाणी शिरलं, बोटीच्या मदतीने बचावकार्य सुरू
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
12 Jul 2021 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाचा जोर वाढल्यानंतर आमची काळजी वाढते, कारण घरात पाणी शिरण्याची भीती असते. आम्हाला हे दर वर्षीचंच झालंय अशी राजापूरच्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. दरम्यान, सध्या नगरपालिकेच्या वतीने बोटीच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच त्यांना ये-जा करण्यासाठी मदत केली जात आहे