पुढील तीन-चार तासात रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा, पुणे, सातारा, कोल्हापुरातही इशारा

Continues below advertisement

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram