Harshwardhan Sapkal PC | मी काहीही चुकीचं म्हटलं नाही, त्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण
Harshwardhan Sapkal PC | मी काहीही चुकीचं म्हटलं नाही, त्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचं स्पष्टीकरण
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील जे सरकार आहे, एकामागे एक अनेक प्रकरण समोर येत आहेत. संतोष देशमुखची क्रूर हत्या असेल, स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार असेल, केंद्रीय मंत्र्यांच्या परिवारातील महिलांची छेडखाणी असेल, कुठे आका, कुठे खोक्या गँंग, कुठे कोयता गॅंग अशा एका मागे निघत असणारी जी प्रकरण आहेत, जी हिंसाचाराच्या संबंधित आहेत. जी अत्याचाराच्या संबंधित आहेत तर दुसरीकडे कृषी घोटाळा, विमा घोटाळा यासारखे घोटाळे समोर येत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्हींच या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेग महाराष्ट्राला उभ्या बघायला मिळतोय हा अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा आहे आणि या संदर्भामध्ये जो सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे हा कारभार व... असं देखील मी बोललो नाही, मी शुद्ध स्वरूपामध्ये जो गव्हर्नन्स आहे, जो राज्य कारभार आहे हा आज अत्याचाराच्या आणि क्रूर पद्धतीने हे सरकार, प्रशासन हाकत आहे. या संदर्भामध्ये माझी केलेली ही तुलना आहे, जी कारभाराच्या अनुषंगाने, गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे. मात्र असे असताना कालपासून भाजपाचेच जे लोक आहेत यांनीच थेट देवेंद्र फडणवीसांनाच औरंगजेबाशी तुलना त्यांनी केलेली आहे. माझी तुलना ही राज्य कारभाराची होती. मात्र सरसकट भाजपाची सर्व जे नेतृत्वात नेते मंडळी आहेत ही देवेंद्र फडनीस हे औरंगजेबा सारखे होते असं त्यांनी त्या ठिकाणी जो कांगावा केला आहे याचाच अर्थ काय तर देवेंद्र फडवीसांना त्यांच्याच पक्षातील लोकं हे औरंगजेब ठरू पाहत आहे हे या निमित्तान आपल्या सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट होत आहे तर दुसरीकडे बावनकुळे साहेब असतील कुठे नारायण राणे साहेब असतील इतरही काही भाजपाची मंडळी असतील हे कालपासून माझ्या संदर्भामध्ये जी भाषा वापरत आहेत ही उलट पक्षी कुठेतरी विचित्र स्वरूपाची आहे, मी सामान्य परिवारातील आहे, मी मोठा राजकीय परव्यारातून आलो नाही, हा काही माझा दोष नाही, त्यासाठी शेलक्या भाषेत बोलण्याची त्यांना कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही, स्वतःला सुसंस्कृत पक्षाचे म्हणवणारे लोक काय शब्दावळी वापरतात आहे, त्यांचे खालचे जे ट्रोलर्स आहेत ते कोणच्या पद्धतीने फोन करतात आहे हा सगळा प्रकरण जो आहे हा भाजपाचा जो चेहरा जो आहे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि देवेंद्र फ'. ची बद्दल कुठे काही बोलला गेलं तर महाराष्ट्राची अस्मियता लयास जाते अशा प्रकारचं जे वक्तव्य बावनको साहेबांनी केलं तर शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी वलगल बोललं तर महाराष्ट्राच्या अस्मितीला ठेस पोहोचत नाही. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोराफुलकरला सुरक्षा दिल्या जाते. नागपूरच्या कोटेकरला सुरक्षा प्रदान केल्या जाते त्यांच्याबद्दल ना बजरंग दल बोलत ना विश्व हिंदू परिषद बोलत ना भाजपाचा एकही नेता या संदर्भात तोंड उघडायला तयार नाही.