Gulabrao Patil : आम्ही पाचपट कामं केली नसतील तर सरकार पायउतार होईल
Continues below advertisement
दरम्यान शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी केला होता. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही नाराजी बाहेर येण्यास सुरुवात झालीय असं मत खडसेंनी व्यक्त केलं होतं.. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील सभेत उत्तर दिलंय. पाहुयात.
Continues below advertisement