Gajanan Kirtikar : 40 आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आलं- किर्तीकर

 ४० आमदार एकत्र आले म्हणून भाजप पुन्हा सत्तेत आलं, त्यामुळं ४० आमदारांनी आपली ताकद ओळखणं गरजेचं, शिवसेनेच्या बैठकीत खासदार गजानन कीर्तीकर यांचं वक्तव्य

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola