नुकसानाच्या तुलनेत मदत कमी, राज्य सरकारच्या मदतीवर शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
Continues below advertisement